विश्वचषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा न्यूझीलंडच्या या खेळाडूने हा विक्रम केला बघा कोणता विक्रम केला

 क्रिकेट स्पर्धा टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये न्युझीलँड आणि श्रीलंकेमधील सामन्यात न्युझीलँड ने श्रीलंकेच्या संघाचा पराभव केला न्युझीलँड संघाच्या 168 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 102 धावावर अलाऊड झाला न्यूझीलंडच्या फिलिप्स वादळी शतक आणि ट्रेंड बोर्डच्या घातक गोलंदाजी समोर श्रीलंकेच्या संघाने सरनागती पत्करली मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या शतक वीर ग्लेन फिलिप्स ने त्याच्या नावावर मोठा विक्रम केला आहे हा कोणता मोठा विक्रम आहे तो आपण पाहूया



न्यूझीलंडच्या संघाची अवस्था तीन गडी बाद 15 अशी झालेली असताना संकट मोचक म्हणून आलेल्या ग्लेन फिलिप्स ने श्रीलंकेच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढलं ६४ चेंडू मध्ये 104 धावांची उत्तुंग खेळी केली यामध्ये त्याने दहा चौकार आणि चार गगन चुंबे षटकार ठोकले फिलिप्सने या खेळीसोबत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक शतके मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नंबर मिळवला आहे फिलिप्स ने दोन शतके केली असून त्यासोबतच त्याने वर्ल्डकप मध्ये चौथ्या किंवा त्यापेक्षा खालचा नंबर वर येत शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे न्यूझीलंड कडून सर्वाधिक शतके कॉलिंग मुन्नूच्या नावावर असून त्याची आतापर्यंत तीन शक्य झालेली आहेत कुलम आणि मार्टिन गुप्तिल यांनी दोन षटके केलेले आहेत श्रीलंकेने सुरुवातीला धक्के देत मॅचवर पकड मिळवली पण फिलिप्सला एक जीवदान मिळाल्याच्या नंतर गड्याने शतकी खेळी करत धावसंख्या 150 च्या पुढे नेऊन ठेवली मात्र त्यानंतर ट्रेंड बोर्ड ने केलेल्या घातक गोलंदाजी समोर श्रीलंकेच्या सुरुवातीच्या फलंदाजांनी नांगी टाकली चार ओव्हर मध्ये अवघ्या 13 धावा देत चार गडी बाद केले....



दरम्यान पाकिस्तान साठी सेमी फायनल चे दरवाजे बंद झालेले आहेत त्याचं कारण असं आहे की आज दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या सामन्यात पाच विकेट्सने दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला या सामन्यात तीन इंडियाने आफ्रिकन टीमला विजयासाठी 134 नंतर लक्ष दिलं होतं हे लक्ष आफ्रिकेने दोन बॉल बाकी असताना पूर्ण केलं मात्र या पराभवामुळे सेमी फायनलचा गणित पुन्हा एकदा बिघडले दक्षिण आफ्रिके विरुद्ध टीम इंडियाच्या प्रभावानंतर ग्रुप दोनच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झालाय 


आता दक्षिण आफ्रिकेची टीम तीन मॅच मध्ये दोन विजय आणि एक पावसामुळे रद्द झालेल्या मॅचमुळे पॉईंट्स टेबल मध्ये पहिला क्रमांक आहे तर टीम इंडिया दोन विजय आणि एक प्रभाव दुसरा क्रमांक आली आहे दक्षिण आफ्रिकेचे पाच आणि भारताचे चार गुण आहेत


बांगलादेश ग्रुप दोन मध्ये तिसरा क्रमांक वर आहे या टीमने आतापर्यंत तीन पैकी दोन सामन्यात जिंकलेत मुख्य म्हणजे बांगलादेशचे पॉईंट सुद्धा चार आहेत मात्र असल्याने त्यांचा क्रमांक तिसरा आहे जिम बॉम्बे ची टीम चौथ्या क्रमांकावर तर पाकिस्तान पाचव्या आणि नेदरलँड सहाव्या स्थानावर आहे तर पाकिस्तान वर्ल्ड कप बाहेर कशामुळे जातोय ते आपण पाहूया भारताच्या प्रभावानंतर आता पाकिस्तानच्या टीम समोर अडचण निर्माण झाल्यात 




दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पुढील सामन्यात पाकिस्तानला हरवलं बाबर ब्रिगेड वर्ल्ड कप मधून बाहेर पडेल पाकिस्तानने जरी दक्षिण आफ्रिकेला हरवलं तरी त्यांचा पुढील रास्ता कठीण असणार आहे 




यामध्ये दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड शी खेळाडू लागणार आहे अशा परिस्थितीत आफ्रिकेच्या टीमने शेवटचा सामना जिंकल्यास त्यांचे सात पॉईंट होतील दुसरीकडे दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश ला पराभूत करून पाकिस्तान केवळ 6.2 पर्यंत पोहोचू शकते भारताला पुढील दोन मॅच जिंकलं फार गरजेचे आहे कारण नेदरलॅस्टने त्यांचे तिन्ही सामने गमावले असून तो सेमी फायनल फेरीच्या शरीरातून बाहेर पडला आहे आता सगळी फाईल काटायचे असेल तर भारताला पुढील दोन्ही सामने जिंकावी लागतील एक सामना जिंकून इंडिया सेमी फायनल मध्ये पोहोचू शकते पण त्यानंतर नेट रन रेट चा मुद्दाही उपस्थित होऊ शकतो भारताला आता बांगलादेश आणि जिम बॉम्बे विरुद्ध खेळायचं आहे अशा प्रकारे टी-ट्वेंटी वर्ल्ड कप चे सध्याचे गणित झालेली आहेत....

Post a Comment

Previous Post Next Post